महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी तलाठी भरतीसाठी 4122 पदांसाठी मागणी पत्र मागवले होते .
दिनांक 07 डिसेंबर रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार 3110 तलाठी पदे व 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3628 नवीन पदे निर्माण करण्यास आणि त्याची पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.